सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार-2020 साठी नामांकन पत्रे दाखल करण्याची मुदत 15 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवली


नवी दिल्ली : सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार-2020 साठी ऑनलाईन नामांकन पत्रे दाखल करण्याच्या प्रक्रियेची मुदत 15 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवली आहे. सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार हा भारताची एकता आणि अखंडतेसाठी योगदान क्षेत्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. गृह मंत्रालयाच्या https://nationalunityawards.mha.gov.in.या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत.


भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने हा पुरस्कार सुरू केला आहे. राष्ट्रीय एकता आणि अखंडतेच्या कार्याला चालना देण्यासाठी आणि बळकट व अखंड भारताचे मूल्य अधिक दृढ करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो.


पुरस्कार खालीलप्रमाणे अलंकृत आहे:


 



Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image