भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसात पावसाचा व्यत्यय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरियन इथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी पावसामुळं व्यत्यय आला. पावसामुळे आजचा खेळ अजून सुरू झालेला नाही. सामन्याच्या पहिल्या दिवशी काल भारताने पहिल्या डावात ३ बाद २७२ धावा केल्या. काल खेळ संपला तेव्हा केएल राहुल १२२ तर अजिंक्य रहाणे ४० धावांवर खेळत होते.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image