राज्यात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग येत्या १७ ऑगस्टपासून सुरू होणार : वर्षा गायकवाड

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड निर्बंध शिथील असलेल्या भागात येत्या १७ ऑगस्टपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुढच्या आठवड्यात यासंदर्भात बैठक होणार असून, त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. निर्बंध शिथील असलेल्या भागात आठवी ते बारावीचे वर्ग जून महिन्यापासून सुरू आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image