राज्यात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग येत्या १७ ऑगस्टपासून सुरू होणार : वर्षा गायकवाड
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड निर्बंध शिथील असलेल्या भागात येत्या १७ ऑगस्टपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुढच्या आठवड्यात यासंदर्भात बैठक होणार असून, त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. निर्बंध शिथील असलेल्या भागात आठवी ते बारावीचे वर्ग जून महिन्यापासून सुरू आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.