मालाड दुर्घटनेप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून 2 लाख तर राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मालाड इथं इमारत कोसळून झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून ही मदत देण्यात येणार असून जखमी व्यक्तींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत मिळणार आहे.तर कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image