प्रवासी गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित नसल्याचे रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवासी गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही असे स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. एप्रिलपासून संपूर्ण प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत माध्यमांमधून बातम्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

टप्प्याटप्प्यान रेल्वे सेवा सुरु केली जात असून सध्या ६५ टक्क्यांपेक्षा जास्त रेल्वे सुरु असून त्यामध्ये हळूहळू वाढ होईल असंही रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image