१२० मीटरपेक्षा अधिक उंची इमारतींना आता उच्चस्तरीय समितीची मंजुरीची गरज नाही

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकारने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली तयार केली असून राज्यात उत्तुंग इमारतींच्या परवानगीसाठी आता खेटे घालावे लागणार नाहीत. गेली दोन वर्षे ही नियमावली प्रलंबित होती.

या नियमावलीत आता १२० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींसाठी उच्चस्तरीय समितीची मंजुरी घेण्याची अट काढून टाकली आहे. मात्र मुंबईसाठी हे निर्बंध कायम ठेवले आहेत. नव्या नियमावलीमुळे चटई क्षेत्र वापरावरचे निर्बंध शिथिल झाल्याने उत्तुंग इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image