देशात दूरसंवाद सेवेला २५ वर्षे पूर्ण


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात दूरसंवाद सेवा सुरु झाल्याला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल  या उद्योगाचं एका पत्राद्वारे अभिनंदन केलं आहे.

या निमित्त काल  दूरसंवाद विभाग आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर संघटनेतर्फे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. २५ वर्षांपूर्वी दळणवळण हि विशेष बाब होती मात्र आज ते सक्षमीकरणाचं एक महत्वाचं साधन असून, सामाजिक, आर्थिक आणि माहिती क्षेत्रांत त्याची महत्वाची भूमिका असल्याचं पंतप्रधानांनी पत्रात म्हंटल आहे.

दूरसंचार क्षेत्रांचं यश सरकारन सुरु केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाला अनुलक्षून असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.


Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image