राज्यात काल २ हजार ९६८ रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सुमारे २ हजार ९६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर नव्या १ हजार ५७३ रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल ३९ जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्याचं आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. राज्यातल रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ४६ शताश टक्के आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या २४ हजार २९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सुमारे २ लाख १ हजार १६२ व्यक्तींना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे, तर १ हजार ७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image