हवेची गुणवत्ता पातळी ‘खराब’ असलेल्या शहरांमध्ये येत्या ३० तारखेपर्यंत फटाके विक्री आणि वापरावर बंदी
मुंबई (वृत्तसंस्था) : हवेची गुणवत्ता पातळी ‘खराब’ असलेल्या शहरांमध्ये येत्या ३० तारखेपर्यंत फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर बंदी घालण्याचा निर्णय, राष्ट्रीय हरित लवादानं घेतला आहे. यामध्ये राज्यातल्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह औरंगाबाद, लातूर, जालना, पुणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, चंद्रपूर, बदलापूर, अमरावती आणि अकोला या शहरांचा समावेश आहे.
Popular posts
एमजी इंडियाद्वारे नांगिया स्पेश्यालिटी हॉस्पिटलला पाच हेक्टर अँम्ब्युलन्स दान
• महेश आनंदा लोंढे
यंदाची आंतरराष्ट्रीय पुस्तक जत्रा भरणार ऑनलाईन
• महेश आनंदा लोंढे
भारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी
• महेश आनंदा लोंढे
महिला दिनानिमित्त ट्रेलचा 'सुपरस्त्री' उपक्रम
• महेश आनंदा लोंढे
वी फाउंडर सर्कलची काऊचफॅशनमध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक
• महेश आनंदा लोंढे

Publisher Information
Contact
ekachdheya17@gmail.com
9860638161
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn