राज्यांनी टाळेबंदीचं पुनर्मूल्यांकन करावं, तसंच आर्थिक व्यवहार सुरु राहतील याची काळजी घ्यावी - प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात लागू केल्या जाणाऱ्या एक-दोन दिवसांच्या टाळेबंदीचं राज्यांनी पुनर्मूल्यांकन करावं, तसंच कोरोनाविरुद्धच्या लढाईबरोबरच सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. त्यांनी काल देशात कोविड-१९ चा जास्त प्रादुर्भाव असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
Popular posts
एंजल ब्रोकिंग लिमिटेडद्वारे ‘अंकित रस्तोगी’ यांची नियुक्ती
• महेश आनंदा लोंढे
५९% विद्यार्थी परीक्षेच्या तयारीसाठी करतात एडटेक अॅप्सचा वापर: ब्रेनली
• महेश आनंदा लोंढे
'एमजी हेक्टर २०२१' सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायात उपलब्ध
• महेश आनंदा लोंढे
देशात रस्त्यांवर होणाऱ्या दुर्घटना-अपघातांबद्दल गडकरी यांनी केली चिंता व्यक्त
• महेश आनंदा लोंढे
ऑनलाइन ७/१२ व ८अ बाबत सामंजस्य कराराचे अन्न, नागरी पुरवठा आणि महसूल विभागामध्ये आदान प्रदान
• महेश आनंदा लोंढे
Publisher Information
Contact
ekachdheya17@gmail.com
9860638161
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn