अत्यावश्यक सेवांसाठी मुंबईत उपनगरीय रेल्वे सुरु होण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन


मुंबई : मुंबईमधे अत्यावश्यक सेवांसाठी उपनगरीय गाड्यांची वाहतूक पुन्हा सुरु होणं गरजेचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोविड-19 चा धोका अद्याप कमी झालेला नाही, कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक नियमांचं पालन केलं नाही, तर पुन्हा लॉकडाऊन वाढवावा लागेल, असं ते म्हणाले. 


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image