रायगडात चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाची केंद्रीय पथकानं केली पाहणी, सुधारित निकषांनुसार मदत देण्याची पालकमंत्र्यांची मागणी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाकडे केंद्र शासनाने एनडीआरएफ निकषात बदल करून सुधारित निकषानुसार मदत करावी अशी मागणी राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी आज केलं.


चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून विस्थापितांना कायमस्वरूपी निवारा घरे मिळण्यासाठी निकषात बदल करणे आवश्यक असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.परसबागेसाठी विशेष मदतीचे पॅकेज केंद्र शासनाने जाहीर करावं असंही त्या म्हणाल्या.


जिल्ह्यात झालेल्या  निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज नागाव, आक्षी, येथील शेतकर्यांरना भेटून नुकसानीची  पाहणी केली.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image